|
INDIAN CLIMATE CHANGE: A MAJOR CHALLENGE AND SUSTAINABLE POLICY RESPONSES
2
Author(s):
KUMAVAT SHAILA VITTHAL, DR. KHAIRNAR KIRAN S.
Vol - 17, Issue- 4 ,
Page(s) : 210 - 225
(2026 )
DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
Get Index Page
Abstract
सध्याच्या काळात हवामान बदल ही जगभरातील सर्वात गंभीर पर्यावरणीय समस्या बनली आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, वृक्षतोड, वाढते प्रदूषण आणि जीवाश्म इंधनांचा अतिवापर यांमुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे
|