International Research journal of Management Sociology & Humanities
( ISSN 2277 - 9809 (online) ISSN 2348 - 9359 (Print) ) New DOI : 10.32804/IRJMSH
**Need Help in Content editing, Data Analysis.
Adv For Editing Content
भगवान बुध्दांद्वारे उपदेशित कुशल कर्माचे फळ
1 Author(s): PROF. DR. REKHA J WANKHADE
Vol - 12, Issue- 5 , Page(s) : 44 - 48 (2021 ) DOI : https://doi.org/10.32804/IRJMSH
भगवान बुध्दांद्वारे उपदेशित नितितत्वे शुध्द स्वरूपात संकलित केली गेली आहेत. भारतीय साहित्यामध्ये कर्मफळाचा सिध्दांत अनेक अर्थाने मांडण्यात आला आहे. भगवान बुध्दांच्या तत्वज्ञानाप्रमाणे कर्मफळ याचा अर्थ असा होतो की, मनुष्य जे काही कार्य, कृती करतो त्याचे फळ, परिणाम निश्चितपणे आहे. जर कर्म कुशल असेल तर परिणाम कुशल मिळेल व जर कर्म अकुशल असेल तर परिणाम, फळ अकुशल मिळेल. प्रत्येक मनुष्य आपल्या कर्मावर अवलंबून आहे, कर्मच उत्तराधिकारी आहे. जीवन कर्ममय आहे. कर्म हेच शरणस्थान आहे. अशाप्रकारे मानवी जीवन हे कर्मावर आधारलेले असल्याचे भगवान बुध्द सांगतात.